हृता आणि अलोक. एक तरुण विवाहित जोडपं. पण लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर त्यांना compatibility issues जाणवायला लागतात. नात्यात आलेला दुरावा दूर करण्यासाठी ते एका counselor ची भेट घेतात. ही counselor, म्हणजेच मीरा, त्यांच लग्न फिट ठेवण्यासाठी एक डाएट सुचवले. आता हे ‘डाइट लग्न’ म्हणजे काय? ते नीट पार पडतं का? त्याचे परिणाम काय होतात? हृत आणि अलोक च्या नात्याचं शेवटी काय होतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला चंद्रलेखा फाउंडेशनच्या सविता सूर्यवंशी आणि आदित्य सूर्यवंशी निर्मित, मनस्विनी लता रविंद्र लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित डाएट लग्न हे नाटक बघावं लागेल.